खानापूर: शहर परिसरासह तालुक्याच्या ग्रामिण भागात तब्बल तासभर पावसाने हजेरी लावली. कांही काळ वातावरणात गारवा निर्माण झाला होता, पण पुन्हा उष्णता वाढली. दुसऱ्यांदा आज शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. गतवर्षी पावसाने हात दिला होता. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांत मुबलक पाणी साठा होऊ शकला नव्हता. सध्या सर्वच नदी-नाल्यात ठणठणाट आहे. अंतरजल पातळीतदेखील कमालाची घट […]
मुंबई: विवेकवादी विचारवंत आणि अंधश्रध्दा निर्मूलन समिती अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष न्यायालयाने दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. शार्पशुटर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच डॉ. दाभोळकर यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. हे दोघेही या प्रकरणात डॉ. विरेंद्रसिंह तावडे, ॲड. संजी पुनाळकर आणि विक्रम भावे यांची […]
४ लाख ४५ हजार लंपास; धागेदोरे कलकत्यापर्यंत खानापूर: येथील विमा एजंट शंकर नारायण माळवे (गणेशनगर-खानापूर) यांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ४५ हजारांची रक्कम लांबविण्यात आली आहे. ऑनलाईन बँकींगद्वारे ही रक्कम लुबाडण्यात आली असून कलकत्यातील एका बँक खात्यात जमा झाली असल्याचे स्पष् झाले आहे. यासंबंधी सीईएन विभागात तक्रार नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. […]
जांबोटी: चोर्ला महामार्गावर बसला टेंपोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात टेंपो चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी (ता. १०) घडली. यामुळे या मार्गावर तब्बल चार तास वाहयूक कोंडी झाली होती. अपघातस्थळापासून दोन्ही बाजुला लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. कदंबा बस पणजीहून बेळगावकडे तर टेंपो बेळगावहून पणजीकडे निघाला होता. […]
महिलांचा वाढलेला टक्का, कुणाला धक्का? विशेष रिपोर्ट / चेतन लक्केबैलकर पद्मश्री सुक्री गौडा यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदनाचा हक्क बजावता आला नाही. आधीच आजारपणामुळे त्या अत्यवस्थ आहेत, त्यात मतदानाचा हक्क बजावता न आल्याने त्या आणखी अस्वस्थ झाल्या आहेत. पद्मश्री या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानीत महिलेला मतदानाचा बहुमोल हक्क बजावता येत नाही, ही किती मोठी दुर्दैवी […]
76.52 percent polling from Uttara Kannada. कारवार: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत चुरशीने ७६.५२ टक्के मतदान झाले आहे. तर खानापूर तालुक्यातील २ लाख १९ हजार ४४२ मतदारांपैकी १ लाख ६१ हजार ९१३ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वाढलेली टक्केवारी नेहमीच सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मारक ठरते, तसे झाल्यास पुन्हा काँग्रेस उत्तर कन्नडचा गड […]
संवाद / चेतन लक्केबैलकर प्रचार म्हटलं की होणारच. पण, भाजपचे नेते ज्या पध्दतीने पातळी सोडून टीका करतात, आरोप करतात. माझ्या मतदार संघात भाजपचा उमेदवार पराभूत होणार हे कळून चुकल्यामुळे भाजपचे नेते बिथरले. त्यमुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ते कांहीही बरळत होते. शेवटी भाजपची हीच संस्कृती आहे. गेल्या दहा वर्षात त्यांना लोकोपयोगी असे कांहीच करता आले नसल्याने […]
कारवार: मतदानाला कांही तास शिल्लक असतांनाच भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांचा पडद्यामागील चेहरा उघडा पडला आहे. स्वत:स कट्टर हिंदुत्ववादी समजणारे कागेरी यांचे सी.ए.खलील याच्याशी संबंध असल्याचे फोटो समोर आले असून उत्तर कन्नडसह खानापूर आणि कित्तूरमध्ये खळबळ माजली आहे. कागेरी यांना तात्काळ अटक करण्याची मागणी डॉ. बी.आर.आंबेडकर सेवा समितीचे हरिष बाबू एम यांनी केली आहे. प्रक्षोभक […]
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा रामदूर्ग येथे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील सरकार बदलणार असल्याची वल्गना केली आहे. गेल्या कांही दिवसांपासून सरकार बदलण्यासंदर्भात भाजपने आघाडी घेतली असली तरी त्याचा विपरीत परिणाम भाजपवरच होत असल्याचे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सरकार बदलल्यास काँग्रेस महिलांना महिना दोन हजार देत असलेली योजना बंद होणार आहे. मोफत बस प्रवासही बंद […]
खानापूर: कोरोना महामारीच्या काळात जनतेला किट पोहचविले नसल्याचा आरोप करीत या प्रकाराला माजी आमदारांना जबाबदार धरून भाजपच्या नेत्यांनी चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासंदर्भात इंटरसेलच्या अध्यक्षा लक्ष्मी पाटील यांनी खुलासा करतांना हा आरोप बिनबुडाचा आणि जाणीवपूर्वक केला जात असून भाजपच्या ‘त्या’ नेत्यांवर कारवाई झाली पाहीजे, असे मत व्यक्त केले आहे. कोरोना महामारीच्या काळात भाजपच्या […]