खानापूर: काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारत डॉ. अंजली निंबाळकर यांचा उद्या रविवारी (ता. २१) पूर्व भागासह करंबळ येथे प्रचार दौरा आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी तोलगी, गंदिगवाड, सुरपूर-केरवाड, कक्केरी यासह सायंकाळी करंबळ येथे प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम असा.. सकाळी ९.३० वाजता – तोलगी सकाळी १०.३० वाजता – गंदिगवाड दुपारी १२ वाजता – सुरपूर-केरवाड दुपारी […]
खानापूर: आज शनिवारी सकाळीच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. एरवी, सायंकाळी ढग दाटून येत होते. मात्र आठच्या सुमरास अचानक आभाळ ढगांनी भरून निघाले आणि कांही क्षणातच पावसाला सुरूवात झाली. तालुक्यातील नंदगड भागातदेखील पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरूवात झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी एवढ्या पावसाने शिवारात मशागतीची कामे होणार नाहीत. शेतकऱ्याना दमदार पावसाची […]
खानापूर: काल शेवटच्या दिवशी उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघात खानापुरातून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. म.ए.समितीचे नेते अविनाश पाटील (मणतुर्गे) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक विजय पाटील, प्रदिप पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. खानापूर तालुक्यातून काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर, म.ए.समितीचे निरंजन सरदेसाई, राजशेखर हिंडलगी, के.पी. पाटील यांनी […]
कित्तूर: काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचाराचा झंझावात शुक्रवारी (ता.१९) कित्तूर तालुक्यातील कळभांवी आणि कादरवल्ली येथे पहावयास मिळाला. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कित्तूर तालुक्यातील अनेक गावात प्रचार रॅलीसह सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. अंजली निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कित्तूरने आतापर्यंत भाजपला सहकार्य केले, पण […]
कारवार: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघासाठी खानापूर तालुक्यातून चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकुण १७ उमेदवारांनी २९ अर्ज दाखल केले आहेत. उद्या शनिवारी (ता.२०) अर्जांची छाणणी होणार आहे. तर २२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे यातील किती जण रिंगणात राहणार याबद्दलचे चित्र सोमवारी (ता.२२) स्पष्ट होईल, अशी माहिती […]
चिगुळेत घरोघरी प्रचार; मतदारांशी साधला संवाद जांबोटी: काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी गुरूवारी (ता.१८) चिगुळे येथे घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे अश्वासन डॉ. निंबाळकर यांनी दिले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला. पश्चिम भागातील सर्वच गावांनी भाजपला यापूर्वी भरघोस मतदान केले. प्रचाराची सुरूवात भाजपने चिगुळेतून केली. […]
ॲड.ईश्वर घाडी; कणकुंबीत डॉ. अंजली निंबळकरांचे जंगी स्वागत जांबोटी: तालुक्याचा पश्चिम भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. येथील समस्या सोडविण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न व्हायला हवेत. परंतु, गेल्या ३० वर्षात भाजपच्या खासदारांनी केवळ खुर्ची गरम केली. ते पाच वर्षातून एकदा केवळ मते मागायला येत होते. त्यामुळे हा भाग दुर्गम राहिला आहे. यावेळेला आपल्या तालुक्यातील डॉ. अंजलीताईंना काँग्रेसने […]
खानापूर: गेल्या आठ दिवसांपासून सायंकाळी आभाळ दाटून येत होते. कांही काळ विजांचा कटकडाटही होत असे. पण, चातकाप्रमाणेच पावसाची वाट पाहणाऱ्या खानापूरकरांना हुलकावणी दिली होती. इतर ठिकाणी पाऊस पडल्याच्या बातम्यांनी खानापूरकर अस्वस्थ झाला असतांनाच आज दुपारी तीनच्या सुमारास अखेर घननीळ बरसला. वाढता उष्मा, तळ गाठलेले नदी-नाले आणि विहीरी, ओला चारा मिळत नसल्याने पोट खपाटीला गेलेली जनावरे, […]
खानापूर-अनमोड रस्त्यावर अपघात; वाहनाचा शोध जारी खानापूर: अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेली महिला उपचार सुरू असतांनाच ठार झाली. दुचाकीचालक पतीदेखील या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खानापूर-अनमोड रस्त्यावर बुधवारी (ता.१७) सायंकाळी हा अपघात घडला. याबाबतची अधिक माहिती अशी, पाली येथील नामदेव महादेव गावडा (वय […]
‘त्या’ तेरा गावातील लोकांचा सवाल; भाजपचा ‘बाजार’ उठणार: लक्ष्मण कसर्लेकर खानापूर: खोटं बोला; पण रेटून बोला, ही भाजपची गल्ली ते दिल्लीपर्यंत रणनीती राहिली आहे. त्यात खानापूरचे नेतेदेखील मागे नाहीत. भाजपचे नेते प्रमोद कोचेरींनी याबाबतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. दीडड वर्षांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेेऊन तालुक्याच्या पश्चिम घाटातील १३ गावांत मोबाईल टॉवर उभे करण्यात येणार असल्याची […]