समांतर क्रांती / खानापूर येथील चौराशीदेवी संगीत कला मंच आयोजित ‘विठ्ठल नाद’ संगीत भजन स्पर्धेत गोल्याळी येथील श्री रवळनाथ भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत तालुक्यातील १५ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत जांबोटीच्या श्री रामकृष्ण भजनी मंडळाने दुसरा क्रमांक पटकाविला.तर दारोळी येथील शिवगणेश भजनी मंडळ, हब्बनहट्टीच्या स्वयंभू हनुमान भजनी मंडळ, कुपटगिरी येथील विठ्ठल […]
येळ्ळूरात २० वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात येळ्ळूर: मातृभाषेला पर्याय नाही. त्यासाठी ती टिकविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. भाषेच्या प्रश्नासाठी लढत असतांना केवळ भावनेला महत्व देऊन चालणार नाही. मातृभाषा जगविण्याबरोबरच कृतीतून तिचे संवर्धन झाले पाहिजे. सीमाप्रश्नाला एका विशिष्ठ साच्यात बांधून न ठेवता, या प्रश्नाला वैश्विक विचारांची जोड द्यायला ही, असे प्रतिपादन डॉ. शरद बाविस्कर यांनी केले. […]
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्य नगरी समाजात कुणीच सुखी नाही. पैशामुळे माणूस अद्पदीत होतो. १३ व्या शतकात समाज असाच अद्पदीत झाला होता. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीत चार योग आहेत, त्यातील तीन अत्यंत कठीण आहेत. मात्र, भक्तीयोगामुळे माणूस निर्भय बनतो आणि निर्भयतेतच खरा आनंद असतो. निर्भयता आणि निरागसता आहे तेथे देव आहे, असे […]
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्यनगरी गावाचं गावपण टिकविण्यासाठी आज साहित्य संमेलनांची गरज आहे. शहरातील संमेलनांना अनेक कंगोरे असतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी भाषेचे महत्व जाणले. त्यांनी माणूस मांडला. तुकारामांनी त्यांच्या अभंगातून प्राणी, पक्षी, वनस्पती आणि निसर्गाचा व्यवहार मांडला. मातृभाषा ही जीवनाचा महामार्ग आहे. ती कुणाचीही मक्तेदारी नाही. भाषा कुणालाही शिकता येते. भाषा माणूस […]
समांतर क्रांती / साहित्य संमेलन विशेष तोंडाला पाणी लावून महाराष्ट्रीयन गेले इथल्यांनी सवतीचे सवतूर पोरं केले मलपुरीची कावेरी नक्कीच झाली असती विकासाची गंगा इथं हिरवं लेणं ल्याली असती इकडे आड, तिकडे विहीर मध्येच बसलंय आपलं पूर तरीही त्याच प्रतिक्षेत झक्क मारतंय खानापूर ! अनगडी येथील कवी संजीव वाटुपकर यांच्या खानापूर या कवितेतील ओळी खानापूरची चपखल […]
समांतर क्रांती / नंदगड माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या २८ व्या साहित्य संमेलनाचे आयोजन उद्या रविवारी (ता.२९) करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. बी.एम.हर्डिकर असून ते पहिल्या सत्रात अभिभाषण देतील. स्वागताध्यक्ष वास्तूवशारद पिटर डिसोझा हे उपस्थितांचे स्वागत करतील. गेल्या २८ वर्षांपासून माचीगड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक साहित्यिकांनी […]
समांतर क्रांती / खानापूर माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीचे २८ वे साहित्य संमेलन रविवारी (ता.२९) होणार आहे. कोल्हापूरचे साहित्यिक डॉ.बी.एम.हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. चार सत्रात हे संमेलन होणार असून चारही सत्राना महाराषष्ट्रातील नामवंत साहित्यिक हजेरी लावणार आहेत. सुब्रम्हण्य साहित्य अकादमी गेल्या २८ वर्षांपासून संमेलन आयोजनाच्या माध्यमातून साहित्यसेवा करीत आहे. यंदाच्या संमेलनात डॉ.बी.एम. […]
समांतर क्रांती / कलारंग Shyam Benegal दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी सोमवारी (ता. २३) रात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. श्याम बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी एका कोकणी भाषिक चित्रापूर सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. ते बारा वर्षांचे असताना त्यांचे छायाचित्रकार वडील श्रीधर बी. बेनेगल यांनी त्यांना […]
समांतर क्रांती / साखळी दुसऱ्या मराठी राजभाषा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पर्यावरणप्रेमी साहित्यिक राजेंद्र केरकर यांनी निवड करण्यात आली आहे. साखळी (गोवा) येथे १९ जानेवारी रोजी हे साहित्य संमेलन होणार असून स्वागताध्यक्ष ॲड. यशवंत गावस असतील. गोमंतक मराठी अकादमी आणि मराठी असे आमची मायबोली या संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने दुसऱ्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साखळीतील […]
हैदराबाद: सध्या पुष्पा २ हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफीसवर नवनवे विक्रमी नोंदवीत आहे. या चित्रपटाचा नायक पुष्पा अर्थात तेलगू सुपरस्टार अल्लुअर्जूनला दुपारी पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. #pushpa-2 #Court Custody to Allu Arjun ४ डिसेंबर रोजी पुष्पा २ या चित्रपटाचा प्रिमीयर शो संध्या […]