समांतर क्रांती / विशेष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचीवपदावर कार्य करणे साधेसुधे नाहीच. कारण, त्यासाठी अनेक राज्यांच्या समित्यांशी संबंध येतो, वेगवेगळ्या लोकांशी, विविध जाती – धर्माच्या लोकांशी, सर्वसामान्यांशी संबंध येतो. त्यासाठी प्रत्येक प्रदेशातील रुढी-परंपरा, तेथील संस्कृती समजून घेणे, प्रत्येक समाजात मिसळणे आगत्याचे ठरते. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून येथील माजी आमदार आणि अखिल भारतीय कमिटीच्या सचीव तसेच […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्यातील राखीव जंगलात पोलीस कर्मचाऱ्यांच्या टोळक्याने पार्टी केल्याने वादाला तोंड फुटले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला असून आता व्हायरल होत आहे. एका आठवड्यापासून चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये सुमारे १२ ते १५ पोलिस कर्मचारी परवानगीशिवाय संवेदनशील वनक्षेत्रात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यांनी आग पेटवून अन्न शिजवले आणि मद्यपान […]
समांतर क्रांती / विशेष भीमगड अभयारण्यातील गावांना शासकीय सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने १३ गावांच्या स्थलांतरासाठी कंबर कसली आहे. या गावांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना तेथील वन्यजीवन धोक्यात येणार असल्याची मखलाशी वनखात्याकडून केली जात आहे. दुसरीकडे वनखात्याने पर्यटकांसाठी जंगल सफारीची योजना आखली आहे. त्यामुळे वन्यजीव धोक्यात येणार नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकताच […]
समांतर क्रांती विशेष कणकुंबी: दोन वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी चोर्ला महामार्ग रोखणारे मान गावचे नागरीक कुणाला आठवत नसतीलच! का आठवतील? त्याच नागरीकांनी शहरातून उनाडक्या करण्यासाठी आलेल्यांना समजूतीच्या चार गोष्टी सांगितल्या तर त्या रूचत नाहीत. त्यांची बाजू घेऊन शासन-प्रशासनाशी भांडावं असं तरूणाईला का वाटत नाही? चला तर मग थेट जाऊ या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चक्क मान या […]
समांतर क्रांती विशेष अर्धा डझन नद्या आणि डझनभर नाल्यांचा उगम असणाऱ्या खानापूर तालुक्यातील धबधबेही तेवढेच विलोभनीय आणि पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत. खानापूर शहरापासून आवघ्या चार कि.मी. अंतरावर असणाऱ्या बाचोळी धबधब्यालाही आता पर्यटक हमखास भेटत देत आहेत. कुंभार नाल्यावर असणाऱ्या कर्नाटक जलसंधारण खात्याच्या तलावातून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. खानापूर येथे मलप्रभा नदीला मिळणाऱ्या […]
सदाहरीत जंगल झाडीतून गोवा राज्यात जाणारा चोर्ला महामार्गावरील निसर्ग सौंदर्य नेहमीच पर्यटकांच्या मनाला भूरळ घालत आले आहे. पावसाळ्यात पर्यटकांची मांदियाळी जमविणाऱ्या चोर्ला घाटातील विलोभनीय निसर्ग सौंदर्य पावसाळ्यानंतरही कांहीकाळ पर्यटकांना घाटात थबकायला भाग पाडते. गोव्याकडे जाणारा किंवा गोव्याहून धुंद होऊन परतणारा प्रत्येकजण घाटातील सौदर्याचा मनमुराद आनंद आणि अस्वाद घेताना दिसतो. नागमोडी वळणे, दाट जंगलझाडी त्यातून धबाबा […]
समांतर क्रांती विशेष खानापूर तालुका हे आश्चर्य आणि अत्यर्क्यासह कुतुहल निर्माण करणाऱ्या गोष्टींचे माहेरघर आहे. निसर्ग आणि निर्मिकांने दोन्ही हातांनी खानापूर तालुक्यावर आविष्कार केला आहे. कांही ठिकाणे तर पर्यटकांचे औत्सुक्य वाढविणारी आहेत. पण, त्यांची ओळख करून देत त्या ठिकाणांना पर्यटनाचा दर्जा मिळवून देण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींध्ये उदासिनता आहे. परिणामी, अशी अनेक पर्यटनस्थळे काळाच्या पडद्याआड आणि स्थानिकांच्याही […]