खानापूर: बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील गोव्यात वास्तव्यास असलेल्या बांधवांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर खानापूर-बळगावकर प्रिमियर लीग शनिवार (ता.०८) आणि रविवारी (ता.०९) कॉम्पेक्स् ग्राऊंड फोंडा येथे होणार आहे. स्पर्धेसाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रथम पारितोषिक रू. २५ हजार आणि उपविजेत्या संघासह १५ हजारांचे पारितोषिक भास्कर काकोडकर यांनी पुरस्कृत करण्यात आले आहे. अशोक सावंत […]
पुणे: पुणेस्थित बेळगाव ग्रामिण आणि खानापूर तालुक्यातील क्रिकेटप्रेमींसाठी आज मंगळवारपासून (ता.२८) ‘खानापूर प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली आहे. धायरी पुणे येथे होत असलेल्या या स्पर्धेसाठी ३१ हजार, २६ हजार, २१ हजार आणि १५ हजार अशी पारितोषीके आहेत. संतोष वीर, मारूती वाणी, नारायण गावडे, आकाश पासलकर यांनी या स्पर्धेसाठी पारितोषीके पुरस्कृत केली आहेत. आज […]
बेळगाव : राज्यात जिल्हा आणि तालुका पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या प्रलंबीत निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने जय्यत तयारी चालविली आहे. एप्रिल-मेमध्ये या निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त संग्रेशी यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे यावेळी या तालुका आणि जिल्हा पंचायतीसह स्वराज्य संस्थांचे मतदान इव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर घेतले जाणार आहे. […]
समांतर क्रांती/पणजी गोव्याने कर्नाटक विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेसह म्हादईसंदर्भातील इतर सर्व याचिकांवर गुरूवारी (ता.२३) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. दरम्यान, कर्नाटकाचे कायदा मंत्री एच.के. पाटील यांनी केंद्राची भूमिका संशयास्पद असून भाजप म्हादईप्रश्नाचे राजकारण करीत असल्याची टीका केली आहे. म्हादई लवादाच्या निवाड्यानंतरही कर्नाटकाने म्हादई प्रश्नी न्यायालयाची दिशाभूल चालविली होती. त्यामुळे गोवा सरकारने कर्नाटक विरोधात […]
बंगळूर: जातीगणना हा सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. हा अहवाल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार का? याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. पण सरकारने पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याची टूम काढली आहे. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल मंडण्यापूर्वीच जात जनगणनेचा अहवाल फुटला आहे. अहवालाच्या अंमलबजावणीपूर्वीच माहिती फुटल्याने खळबळ उडाली आहे. लीक झालेल्या जात जनगणना अहवालात काय आहे? […]
बेळगाव : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची खानापूर म.ए.समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी गोवा येथे भेट घेतली. यावेळी दळवी यांनी, फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधानांना माहिती द्यावी आणि सीमाप्रश्न लवकर सुटावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी […]
समांतर क्रांती / चोर्ला चोर्ला घाटात आज शनिवारी (ता.११) दुपारी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. घाटात वाहनांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल दोन तास प्रवाशांना वाहनातच ताटकळत बसावे लागले. दरम्यान, भीषण अपघात घडल्याची अफवा पसरल्यामुळे अनेकांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागला. प्रत्यक्षात मात्र मागील शनिवारी (ता.५) झालेला अपघातग्रस्त ट्रक दरीतून बाहेर काढतांना ही […]
समांतर क्रांती / खानापूर राज्यातील ४१ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून खानापूरचे पोलिस निरीक्षक म्हणून सीआयडीचे लालेसाब हैदरसाब गवंडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक मंजुनाथ नायक यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्याजागी पट्टनशेटी यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली होती. मंजुनाथ नायक यांनी सी.टी.रवी यांना खानापुरला आणल्यानंतर केलेल्या कुचराईबद्दल निलंबीत करण्यात आले होते. त्यांचे निलंबन मागे […]
रायचूर: सिद्धरामय्या हे सध्या मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजून वाट पाहावी लागेल, मी 2028 साठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असल्याचे सांगितले मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.रायचूर येथे पत्रकारांशी बोलताना, कोणतीही गुप्त बैठक झाली नाही. सर्वांनी मिळून जाहीरपणे बैठक घेतली, गुप्त बैठकीचा प्रश्नच येत नाही. ती फक्त दुपारच्या जेवणाची बैठक होती. बैठकीत मुख्यमंत्री बदलाबाबत […]
7 ministers, 35 MLAs at Jarkiholli’s house बंगळूर: मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी मंत्रीमंडळात खांदेपालट करण्याचे संकेत दिले आहेत. आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची चर्चा रंगात आहेत. अशातच गुरूवारी (ता.२) रात्री बंगळूर येथील मंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांच्या घरी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यासह सात मंत्री आणि ३५ आमदारांनी ‘पार्टी’ केली. प्रदेशाध्यक्ष उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार परदेश दौऱ्यावर असतांनाच हे घडल्याने चर्चांना ऊत […]