समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर बेळगाव जिल्ह्यासह बेळगाव तालुक्याच्या विभजनाची घोषणा पालकमंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांनी स्वातंत्र्यदिनी केली. गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे जिल्हा विभजनाच्या वादात आता बेळगाव तालुक्याचे विबाजन हा नवा मुद्दा समोर आल्यामुळे चर्चेचा उधाण आले आहे. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन झाल्यास खानापूर तालुक्यातील कांही गावांचाही […]
समांतर क्रांती वृत्त माझी माती, माझा देश या संकल्पनेंतर्गत खानापूर तालुक्याच्या प्रत्येक गावातून मूठभर माती दिल्लीत पहचणार आहे. त्याची जबाबदारी प्रत्येक पंचायतीला देण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिक, भारतीय सैनिक आणि केंद्रीय संरक्षण दलाचे पोलीस जे आपल्या प्राणाची बाजी लावून लढले देशाचे स्वातंत्र्य आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी लढणाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठीच्या राष्ट्रीय अभियानाचा हा भाग आहे. प्रत्येक गावातील […]
समांतर क्रांती वृत्त महिलांची ‘कामइच्छा’ पूर्ण करा आणि कमवा हजारो रूपये, असा कॉल तुम्हालाही आलाय का? एकाकी महिला आणि तरूणींसोबत सेक्स करण्याचे हजारो रुपये मिळतील, असे कॉल सध्या अनेकांच्या मोबाईलवर येत असल्याने अनेकजन हैराण तर कांहीजन खूष झाले आहेत. प्रत्यक्षात हा ‘मामला’ काय आहे? आमच्या एका वाचकाला एक कॉल आला, त्यात समोरून बोलणारी व्यक्ती ‘स्वत: […]
समांतर क्रांती वृत्त नंदगड: नागरगाळीचे जंगल हे सागवानसाठी प्रसिध्द आहे. नेहमीच तेथे सागवानची तस्करी होत असल्याच्या तक्रारी वनखात्याकडे येत असतात. त्यावरून आज वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी कृष्णानगर (गवळीवाडा) येथे तीन घरांवर धाड टाकून सागवानच्या लाकडासह जंगली डुक्कराचे मटन जप्त करून तीघांना ताब्यात घेतल्याची माहिती वनक्षेत्रपाल रत्नाकर ओब्बन्नावर यांनी दिली. मिळालेल्या माहितीवरून कृष्णनगर येथील गंगाराम बोडके यांच्या घरी […]
समांतर क्रांती वृत्त नंदगड: प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून प्रचार आणि प्रसार केला जात आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार अरविंद पाटील यांनी सकाळी त्यांच्या घरावर तिरंगा फडकावून या मोहिमेला सुरूवात केली. देशाभिमान हा आमच्या रक्तात आहे, त्यामुळे हर घर तिरंगा मोहिमेची सुरूवात आमच्या घरापासून करीत आहोत, तालुकावासीयांनी त्यांच्या घरावर तिरंगा फडकावून देशाभिमान […]
खानापूर : सध्या हरघर तिरंगासाठी सगळीकडे शासकीय पातळीवर तिरंगा वाटपाला वेग आला आहे. पण. यंदा शेतातदेखील तिरंगा फडकणार आहे. कर्नाटक सरकारच्या सलसंवर्धन खात्याने हा निर्णय घेतला आहे. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. जलसंवर्धनाचा संदेश गावोगावी पोहोचविण्यासाठी यंदाच्या स्वातंत्र्य दिन आयोजनाला शेती, पाणी आणि निसर्ग प्रेमाच्या महत्वाची सांगड घालण्यात आली आहे. शिवारात रोहयो मजुरांनी साकारलेल्या तलावांच्या […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: स्वातंत्र्यदिनी शहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा आदेश येथील तालुका पंचायतीकडून देण्यात आला आहे. त्यासाठी एक व्हाटस्ॲप आदेश सर्व ग्राम पंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांना जारी करण्यात आला आहे. एक यादी तयार करण्यात आली असून त्यातून हलगा येथील शहिद जवान संतोष गुरव यांचे नाव गायब आहे. यादीत तालुक्यातील एकुण सात शहिद जवानांचा उल्लेख आहे. […]
समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्याचा पश्चिम भाग हा कुतुहल जागविणारा आणि निसर्गाने ओंजळभरून विष्कार केलेला परिसर आहे. अनेक गमती-जमती आणि अफलातून अशा रहस्यकथा या भागात अनुभवायास मिळतात. देवाला तंबाखू, सुपारी, दारू चालत नाही, अशी समातन धारणा हिंदू संस्कृतीत आहे. पण, तालक्याच्या पश्चिम भागात जंगलवाटेवर एका देवाला मात्र पान,सुपारी, तंबाखू आणि दारूचा नैवेद्य […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: सुशिक्षितांचं गाव, चळवळीतील गाव, शेतकऱ्याचे गाव अशी कुप्पटगिरीची ओळख. मात्र ही ओळख आता लयास जाते आहे की, काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. गावात ढिगभर नेते आणि त्याहून अधिक समस्या. कुणाचा कुणाला पायपोस नसल्यामुळे गावातील समस्या सोडवायच्या कुणी हाच मुळात महत्वाचा प्रश्न बनला आहे. कुप्पटगिरी गावाला जोडणाऱ्या मुख्य […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: कळसा प्रकल्पामुळे अधीच कणकुंबी आणि परिसरातील निसर्ग संपदेवर कर्नाटक सरकारने घाला घातला आहे. प्रचंड अशा कालव्यामुळे कणकुंबीचे अस्तित्वच धोक्यात असतांना आता पुन्हा या परिसरातील गावांना नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. हलतर आणि कळसा या नाल्यावरील धरणे म्हादई अरण्यापासून केवळ २१० मिटरवर होणार होती. त्यामुळे हरित लवादासह पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळणे […]