समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकरओडिसात झालेल्या रेल्वे अपघातात जवळपास २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू तर ९०० हून अधिकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबद्दल देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. देशातील हा सर्वात मोठा आणि भयानक रेल्वे अपघात समजला जात असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर खानापूरजवळ झालेल्या रेल्वे अपघाताची आठवण ताजी झाली आहे. १९८० साली झालेल्या […]
महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक आणि इतर राज्यातील छत्रिय मराठा समाज विखुरला आहे. तो आजही एकसंघ नाही. विशेषत: कर्नाटकातील मराठा समाज विविध भागात आहे. त्यांची नाळ आजही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेशी जोडली गेली आहे. त्यांच्या संस्कृतीतून ती नेहमीच अधोरेखीत होत असते. कर्नाटकातील मराठा समाज एकवटला पाहिजे. तो एकवेळ अल्पसंख्य असला तरी चालेल, पण राज्यात मराठ्यांना सोयी-सुविधा मिळाल्या […]
जिद्द असे तर सर्व कांही सिध्द करता येतं. अर्थातच त्यासाठी कठोर मेहनत घेत सातत्य टिकवून ठेवण्याची गरज ही असतेच. ताकद ही केवळ आपल्या दंडात असून चालत नाही. तर ती आपल्या आचार-विचारातून सुध्दा दिसली पाहिजे. इच्छाशक्तीच्या जोरावर अत्यंत कमी वयात यशाचे गाठणारे विकास मोहनराव देसाई हे असेच एक व्यक्तीमत्व ज्यांनी तालुक्यातील तरूणांसमोर आदर्श ठेवला आहे. आज […]
समांतर क्रांती विशेष कर्नाटकातील निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता शेतकऱ्याचे लक्ष शिवाराकडे वळले आहे. मान्सून कधी थडकणार याची याबाबत केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर हवामान तज्ञांनानाही कुतूहल आहे. सहस: मान्सूनचे केरळमध्ये १ जून रोजी आगमन होते? पण गेल्या १०० वर्षात १९१८ साली ११ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. तर सर्वात उशिरा १८ जून १९७२ साली मान्सून केरळात […]
विशेष/चेतन लक्केबैलकरकर्नाटकात आतापर्यंत केवळ दोनच मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. त्यात १६ व्या विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे सिध्दरामय्या हे दुसरे मुख्यमंत्री आहेत, तर एस. निजलिंगप्पा हे ५ वर्षे ३४३ दिवस इतका प्रदीर्घ आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भुषविणारे पहिले मुख्यमंत्री होते. तर त्यांच्यानंतर सिध्दरामय्या यांनी अधिक काळ आणि कार्यकाल पूर्ण करीत ५ वर्षे ४ […]
विशेष / चेतन लक्केबैलकर लोकप्रतिनिधी, राजकीय नेत्यांची संपत्ती हा सर्वसामान्यांच्या कुतुहलाचा विषय असतो. दर पाच वर्षांनी होणा-या निवडणुकांवेळी उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील द्यावा लागतो. ब-याचवेळा हा तपशिल प्रसार माध्यमातून प्रसिध्दही होतो. यंदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या खानापूर तालुक्यातील प्रमुख उमेदवारांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात किती वाढ आणि किती घट झाली, याबाबतचा हा विशेष रिपोर्ट… आमदार, खासदार […]
28 जानेवारी 2009 रोजी केंद्र सरकारने आधार कार्डची संकल्पना मंजूर करून नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली योजनेला मूर्तरुप दिले. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा म्हणजे बारा वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 2010 रोजी पहिले आधारकार्ड देण्यात आले. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तांबाळी गावातील महिला रंजना सोनवणे यांना ते मिळाले. त्यानंतर त्यांचे पती सदाशीव यांनाही आधारकार्ड प्राप्त झाले होते. […]
खानापूर: येथील नगर पंचायत नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. कार्यालयाच्या समोरच शाहूनगर ही डोंबारी वसाहत आहे. तेथील अनियमित पाणी पुरावठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, मात्र त्याची चिंता कुणालाच नाही. नगर पंचायत कार्यालयासमोरील जलकुंभाला कधीच पाणी येत नाही, अशी या परिसरातील नागरिकांची तक्रार आहे.नगर पंचायत कार्यालयाच्या समोर काही वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. शाहूनगरमधील लोकांची […]
खानापूर: युवा नेते निरंजन सरदेसाई आणि जेष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी आज गुरुवारी म.ए. समितीकडे अर्ज दाखल केले. अध्यक्ष गोपाळ देसाई आणि कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी त्यांचे अर्ज स्वीकारले. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सकाळी राष्ट्रपती आदर्श शिक्षक पदकप्राप्त आबासाहेब दळवी यांनी समितीकडे अर्ज दाखल केला. त्यानंतर निरंजन सरदेसाई यांनी त्यांचा अर्ज अध्यक्षांकडे सुपूर्द […]
काही माणसं ठिणगीसारखी असतात. अगदीच बेदखल. पण त्यांचा वनवा पेटला की, प्रत्येक घटकाला त्याची दखल घ्यावी लागते. मन्नूर गावचे उद्योजक श्री. आर. एम.चौगुले यांच्या विचारांचा आणि प्रसिद्धीचा वनवा आता संपूर्ण बेळगाव तालुक्यात पसरला आहे. मितभाषी, लाघवी आणि आजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी तळागाळातील माणसात मिळून मिसळून राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी आपला ठसा उमटवला […]