समांतर क्रांती वृत्त / प्रसन्न कुलकर्णी खानापूर : शेतमजुरांची कमतरता ही सध्याची मोठी समस्या बनत चालली आहे. शेतीत खत आणि औषधांचे शिंपण करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत असतांना आता त्यावर उपाय सापडला आहे. ड्रोनच्या सहाय्याने शिवारात औषध फवारणीसारखी कामे करणे सोपे बनले आहे. तालुक्यातील गंदीगवाड प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संस्थेच्या चालकांनी गंदीगवाड व आजूबाजूच्या […]
आता मला बोलवंच लागेल / चेतन लक्केबैलकर खानापूर शहर म्हणजे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचे ‘पर्यटन स्थळ’ बनले आहे. यात लोकप्रतिनिधींचा आणि समाजसेवकांची झुल पांघरलेल्या बाजारबुणग्यांचा खेळ होतो आणि स्थानिक गोरगरीब व्यवसायीकांचा जीव जातो. विशेष म्हणजे येथे येणारा कुणीच अधिकारी परप्रांतीयांच्या वाढत्या अतिक्रमणावर कारवाई करण्याचे धाडस करीत नाही. जांबोटी क्रॉस येथील खोकी अचानकपणे कोणत्याही प्रकारची कल्पना न […]
संडे स्पेशल/ चेतन लक्केबैलकर खानापूर: भौगोलिक सलगता असतांनाही खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटाला बेटांचे स्वरूप येते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनाही या भागात अजून मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. पावसाळ्यातील नागरीकांचे जीवन सर्वसामान्यांच्या अंगावर काटे उभे करते. अदिवासी जमातींपेक्षाही भयावह वाटेल, असं येथील जीवनमान आहे. नेमीची येतो पावसाळा आणि त्याबरोबर तालुक्याच्या पश्चिम घाटातील समस्याही चर्चेत येतात. उन्हाळा […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: जुलैच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात केवळ ७८.८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. जून दहाला मान्सून तालुक्यात पोहचला तरी पावसाच्या तुरळक शिडकावा सोडला तर महिनाभरात एकदाही मुसळधार कोसळलेली नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तरी दमदार पाऊस होईल अशी तालुकावासीयांची आशा होती. तीदेखील धुळीला मिळाली आहे. तालुक्यात सुमारे ३० हजार हेक्टरमध्ये भात पिक घेतले जाते. त्यातील […]
समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश, मान्सून गोव्यात पोहचला, मान्सूनची कर्नाटक-महाराष्ट्रात सलामी अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. मान्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये १ जूनला मान्सून दाखल होतो. त्यानंतर इतर राज्यात मान्सून दाखल होण्याच्याही तारखा ठरलेल्या आहेत. देशभरात मान्सून दाखल व्हायला किती दिवस लागत असतील? असा प्रश्न नेहमीच पडलेला असतो. आयएमडी अर्थात इंडियन मेट्रोलॉजिकल […]
आता मला बोलावंच लागेल / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नव्या कार्यकारिणी निवड करण्यासंदर्भातील समितीचे गठण केले जाण्याची शक्यता आहे. अर्थातच ती धूसर आहे. त्याची कारणेही तशीच आहेत. खानापूर तालुका म.ए.समितीच्या आतापर्यंतच्या इतिहासाला काळीमा फासणारा पराजय यावेळच्या विधानसभा निवडणुकीत झाला. तो अपेक्षितच होता. त्याबाबत चर्चा आणि विचारमंथन करण्याची कुवत समितीच्या नेत्यांमध्ये नाही, हे […]
समांतर क्रांती… लोंढा येथील माजी जि.पं.सदस्य मुगुटसाब धारवाडी यांचे सुपुत्र अबुबकर याने नुकताच झालेल्या नीट परिक्षेत १७४६ वा रँक पटकाविला आहे. त्याला आता डॉक्टर बनायचे आहे. विशेष म्हणजे त्याचा भाऊ आणि तीन बहिणीदेखील डॉक्टर आहेत. तुम्ही राजकारण का सोडला यावर ‘मुलांच्या शिक्षणासाठी’ असे उत्तर देणारे मुगूटसाब धारवाडी यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवितांना त्यांच्या पाचही […]
समांतर क्रांती विशेष खानापूर तालुक्याला पौराणिक, ऐतिहासिक महत्व लाभलेले आहे. तरीही परप्रांतात खानापूरकरांना ‘तेलगी खानापूर’चे का? अशा लाजिरवाण्या प्रश्नाचा सामना करावा लागतो. पण, येथील अनेक सुपुत्रांनी देशभरात ही लाजिरवाणी ओळख पुसून काढण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांच्या कामगिरीतून केला आहे. सध्या गोव्यात अशाच एका संवेदनशील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली आहे. तब्बल १५ हून […]
न्यायलयीन खटल्यातून मुक्त होण्याची संधी; न्यायालयीन शुल्कही होणार माफ खानापूर: कौटुंबिक, स्थावर आणि जंगम मालमत्तेचे वाद, धनादेश न वटणे, सहकारी संस्थांच्या कर्जफेडीसह विविध प्रकारच्या प्रलंबीत खटले निर्गत करण्यासाठी दि. ८ जुलै रोजी येथील जेएमएफसी न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ खानापूर तालुक्यातील संबंधीतांनी घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ न्यायालयाच्या न्या. झरिना यांनी पत्रकार […]
समांतर क्रांती विशेष बेळगाव ते धारवाड लोहमार्गासाठी नंदिहळ्ळी परिसरातील शेकडो एकर जमिनी संपादीत करण्याचा घाट घातला गेला आहे. त्याला शेतकर्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. उच्च न्यायालयाने शेतकर्यांना दिलासा दिला होता. पण, मनाईहुकुम उठल्यानंतर जमिन संपादीत करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. एकीकडे शेतकर्यांचा विरोध आणि त्यासाठीची आंदोलने बळाचा वापर करून चिरडली जात […]