समांतर क्रांती / साहित्य संमेलन विशेष तोंडाला पाणी लावून महाराष्ट्रीयन गेले इथल्यांनी सवतीचे सवतूर पोरं केले मलपुरीची कावेरी नक्कीच झाली असती विकासाची गंगा इथं हिरवं लेणं ल्याली असती इकडे आड, तिकडे विहीर मध्येच बसलंय आपलं पूर तरीही त्याच प्रतिक्षेत झक्क मारतंय खानापूर ! अनगडी येथील कवी संजीव वाटुपकर यांच्या खानापूर या कवितेतील ओळी खानापूरची चपखल […]
समांतर क्रांती / नंदगड माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या २८ व्या साहित्य संमेलनाचे आयोजन उद्या रविवारी (ता.२९) करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. बी.एम.हर्डिकर असून ते पहिल्या सत्रात अभिभाषण देतील. स्वागताध्यक्ष वास्तूवशारद पिटर डिसोझा हे उपस्थितांचे स्वागत करतील. गेल्या २८ वर्षांपासून माचीगड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक साहित्यिकांनी […]
समांतर क्रांती / खानापूर येथील भूविकास बँकेच्या आज शनिवारी (ता.२८) झालेल्या निवडणुकीत गर्लगुंजीतून विद्यमान संचालक विरुपाक्षी पाटील (बरगाव) यांचा एकतर्फी विजय झाला. तर कक्केरी मतदार संघात प्रकाश आंग्रोळी आणि निळकंठ गुंजीकर यांच्यात काँटे की टक्कर झाली. दोघांनाही समसमान १२ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली, त्यात निळकंठ गुंजीकर यांना संचालकपदाची लॉटरी लागली. बँकेच्या १५ पैकी […]
वृत्तविश्लेषण / चेतन लक्केबैलकर गेल्या आठवडाभरापासून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ज्या कांही मर्कटलिला चालविल्या आहेत, त्याला काय म्हणावे? असा प्रश्न सुज्ञ नागरीकांस पडला आहे. भाजप आमदार सी.टी.रवी यांच्या ‘त्या’ अश्लिल वक्तव्यानंतर सुरू झालेल्या रणकंदनात राज्यातील भाजपची एक तर खानापूरच्या भाजप नेत्यांची दुसरीच भूमिकाआहे. ती उमगण्याच्या पलिकडची असून यामुळे भाजपच्या नेत्यांनी स्वत:चेच हसू करून घेतले. त्याची जाणीव […]
समांतर क्रांती / खानापूरशिवारात हैदोस घातलेल्या हत्तीनी थेट सावरगाळी गावाच्या वेशीपर्यंत मजल मारली आहे. हत्ती मुक्तसंचार करीत असल्याने ग्रामस्थात दहशत पसरली आहे. हत्ती चवताळले असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी हत्तीना हुसकावून लावण्याची मागणी होत आहे. गेला आठवडाभर चार हत्तीचा कळप सावरगाळी परिसरात शिवारात तळ ठोकून आहे. आठवड्यात दोन वेळा हत्तीनी ज्ञानेश्वर जायप्पा पाटील यांच्या ऊसाचे तसेच […]
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधनदिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. एम्स रुग्णालयात वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना सायंकाळी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर प्रारंभी घरीच उपचार करण्यात आले पण त्याचा उपयोग ना झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री […]
समांतर क्रांती / खानापूर पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्याची मागणी मंजुनाथ नाईक समर्थकांनी केली आहे. यासंदर्भात आज गुरुवारी (ता. 26) तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात, पोलिस निरीक्षक नाईक हे प्रामाणिक अधिकारी आहेत.भाजपचे आमदार सी. टी. रवी यांना अटक करून खानापूरात आणले होते. त्यावेळी नाईक यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर गुरूवारी (ता.२६) बेळगावात काँग्रेसचे ३९ वे अधिवेशन भरल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा गांधीजींच्या भेटीला उजाळा देण्यासाठी बेळगावात ‘गांधी भारत’ कार्यक्रमाचे आयोजन बेळगावात करण्यात आले आहे. शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींजींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या तत्कालीन अधिवेशनाचा घेतलेला हा आढावा… १८८५ साली भारतात इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. ॲलन ह्यूम यांनी […]
गावगोंधळ / सदा टिकेकर सध्या राज्यात महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार सी.टी. रवी यांच्यातील राजकीय द्वंद्वामुळे वातावरण भलतेच तापले आहे. दोन्ही बाजुंनी एकमेकावर चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. नुकताच मंत्री हेब्बाळकर यांनी भाजप दुतोंडी असल्याचा आरोप केला होता. तो किती तंतोतंत खरा आहे, याचे प्रत्यंतर दोनच दिवसात खानापूर भाजपच्या […]
समांतर क्रांती मंगळवारी (ता.२४) जम्मू-काश्मिरमधील पुंछ-मेंढर परिसरात भारतीय लष्कराचे वाहन ३५० फूट दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच जवान शहिद झाले. त्यात कर्नाटकातील तिघांचा समावेश आहे. तर मनिपूरमध्ये झालेल्या अन्य एका अपघातात दोन जवान शहिद झाले. त्यात चिकोडी येथील जवानाचा समावेश आहे. शहिद झालेल्या जवानांमध्ये पंतबाळेकुंद्री बेळगाव येथील दयानंद तिरकन्नावर (४४) आणि कुप्पनवाडी- चिकोडी येथील […]