सीमाचळवळ / चेतन लक्केबैलकरगेल्या ६६ वर्षांपासून सीमावासीय मराठी जनता त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची चळवळ धगधगत आहे. पण, साडेसहा दशके या प्रश्नाचे भीजत घोंगडे का आहे? यावर तोडगा का निघाला नाही? तोडगा निघाला तरी प्रश्न जैसेथेच का? अनेकवेळा तोडगा निघाला तरी त्याला कुणी खो घातला? आणि का? सीमाप्रश्न नक्की आहे तरी काय? १ […]
खानापूर: गोपाळ देसाई यांच्या गटाने वाकडी वाट करीत बुडाखाली शेपूट घातल्यामुळे एकीचा प्रयत्न पुन्हा बारगळला. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या गटातील नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवित गोपाळ देसाई गटाच्या आंदोलनस्थळी जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गर्लगुंजी येथील माऊली ग्रूपने महत्वाची भूमिका बजावली. पण, त्यांच्याही आपेक्षांवर विरजन पडले. किमान काळ्यादिनी तरी दोन्ही समित्या एकीची संधी साधतील, […]
जय महाराष्ट्र! बोला की, काय चाललंय? हा संवाद कोल्हापूर, मुंबई किंवा पुण्यातला नाही. सीमाभागातील तरूणसुध्दा संभाषणाची सुरूवात ‘जय महाराष्ट्र’ने करतात. मराठी आपली मायबोली आहे, तीच्यासाठी गेल्या ६६ वर्षांपासून आपले बापजादे खपत आले आहेत,याची जाणिव उशिरा का होईना सीमाभागातील तरूणांना होत आहे. इतकंच काय एरव्ही हॉटेलमध्ये चहाचे घोट रिचवितांना टवाळकी करणारे तरूणही सीमाप्रश्नावर भरभरून बोलतांना दिसताहेत. […]
कारण-राजकारण चेतन लक्केबैलकर ‘बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र’ हे शब्द कानावर पडताच दुसऱ्याक्षणी ‘झालाच पाहिजे’चा प्रतिसाद लाभला नाही तरच नवल! गेल्या ६५ वर्षांपासून या घोषणेने भाषा आणि संस्कृतीसाठीचा प्रदीर्घ लढा जिवंत ठेवला आहे. आता संयुक्त महाराष्ट्र ‘झालाच पाहिजे’ऐवजी एकी ‘झाली पाहिजे’ अशी दुर्दैवी हाक मराठी भाषकांना त्यांच्या नेत्यांना द्यावी लागत आहे. […]
भुमिका / चेतन लक्केबैलकर इंटनेटच्या मायाजालाने जग अगदी जवळ आणले. इतके जवळ की, हल्ली सर्व कांही ऑनलाईन चालले आहे. गृहोपयोगी साहित्याच्या खरेदीपासून ते चक्क लग्न सोहळेही ऑनलाईन पार पडत असल्याचा हा काळ. एक काळ होता. जगभरातील घटना-घडामोडी जाणून घेण्यासाठी रेडिओवर बातम्या ऐकल्या जायच्या. प्रत्येक गावात हमखास एखादी व्यक्ती सकाळी सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत कानाला […]
खानापूर: वनवासींच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.३१) येथील तालुका पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. पिडीतांनी मोठ्या संख्येने ऊपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समितीने केले आहे. गेल्या वर्षभरापासून समितीच्या माध्यमातून जंगलात राहणाऱ्या गवळी-धनगर, सिध्दी आणि कुणबी मराठा समुदायाला अतिक्रमीत जमिन कायम मालकी हक्काने मिळावी, वनहक्क कायद्याची प्रभावी अमलबजावणी व्हावी, त्यांना वीज, पाणी व […]
खानापूर: जनसामान्यांचा क्रांतीकारी आवाज बनलेले साप्ताहिक ‘समांतर क्रांती’ आणि वेबपोर्टल पुन्हा आपल्या सेवेत दाखल होत आहे. १९ जून २०१७ रोजी साप्ताहिकासह वेबपोर्टल, युट्यूब चॅनेल आणि प्रकाशनासह जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेल्या ‘समांतर क्रांती’ला कोरोना काळात शिथीलता आली. ती सर्वच क्षेत्रात होती. पण, पुन्हा एकदा मरगळ झटकून समांतर क्रांती वेबपोर्टल आज बुधवारी (दि.२६) प्रचंड लोकाग्रहास्तव वेबपोर्टल […]